शिरसगावचा आठवडी बाजार इंदिरानगर, शिरसगाव चौकात
पोलिसांनी केली मास्कविना ग्राहकांवर दंडात्मक कारवाई
शिरसगाव :
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील आठवडी बाजारास शासकीय आदेशानुसार बंदी असल्याने शेतकरी, भाजी विक्रेते आदींनी आपला बाजार शिरसगाव, इंदिरानगर चौकात भरविला. शिरसगावची बाजारकरुंची गर्दी या चौकात तेव्हढीच झाली....
श्रीरामपूर :
संपूर्ण भारतात स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे परंतु सहकारी संस्थांना मात्र याचा विसर पडलेला दिसत आहे. श्रीरामपूर येथील कांदा मार्केट पान मार्केट येथे अनेक प्रकारच्या असुविधा...
जिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश
अहमदनगर:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या...
जामखेड :
जामखेडसह जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार. असा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, 29 मार्च पासून,ते 15 एप्रिलपर्यंत सर्व भागातील आठवडी बाजार बंद राहणार आहे.
माठाला प्लास्टिकचा ' नळ ' बसवल्यामुळे हाताळण्यास सुलभ
राजगुरूनगर :
दिवसेंदिवस वातावरणातील उष्मा वाढत चालल्याने थंड पाण्यासाठी ' गरिबांचा फ्रिज ' म्हणजेच ' माठ ' हे गावोगावी तसेच रस्त्यांवरती विक्रीस...
जामखेड : राजेंद्र म्हेत्रे
आज दि 24 रोजी 6 वाजता जिल्हा आधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोरोना संदर्भात जामखेड येथे भेट दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यानी तहसिलदारांना आदेश...
लिंपणगावातील एका खाजगी मिल्क प्रॉडक्टच्या व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीचा कर बुडविला ग्रामपंचायत प्रशासनाने तीन वेळेस कारणे दाखवा नोटीस देऊनही हुलकावणी
लिंपणगाव (प्रतिनिधी)
श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणारे लिंपणगाव...
५० टक्के क्षमतेनेच चालणार: प्रशासनाने केल्या सूचना जारी..
बारामती : सुरज देवकाते
बारामती मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. (दि:२२) रोजी बारामतीत एका दिवसात कोरोना ८९ रुग्ण...
पारगाव शिंगवे : समीर गोरडे
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ मधील उत्पादीत केलेल्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्याचे पुजन कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे व...
सुपा : प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतील मायडीया करियर या कंपनीने आपल्या सी एस आर डी फंडातून कंपनीच्या लगतच्या गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
चंदनापुरी /डोळासणे
संगमनेर परीसरात बेकायदा कत्तलखाने, दररोज होणारी गोवंश जनावरांची कत्तल नवीन नाही, गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील कत्तलखाने बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात झालेल्या अपघाताने खोटा ठरविला...
पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादी महिलांचे रविवारी राज्यभर 'चूल मांडा' आदोलन...
मुंबई -
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप राज्यसरकारविरोधात आक्रमक झालेली असतानाच आता भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाडीचा मुद्दा...
एक तर रस्ते विकास सेस बंद करा, किंवा देशभरातील टोल बंद करा मुंबई :
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार...
श्रीरामपुर:
येत्या सोळा मार्च पासून शिक्षक बँकेने आपल्या विविध कर्जांचे व्याजदर कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेतल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजू राहाणे यांनी दिली.
शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या तालुका अध्यक्ष यांची आज सहविचार सभा आयोजित केली होती .या सभेत सर्व...
मुंबई :
हुडको (हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माणासाठी तांत्रिक सहकार्य तसेच सीएसआर आदी माध्यमातून आर्थिक सहकार्य घेण्यात येणार आहे. मोठ्या गावांमध्ये बहुमजली ईमारती तसेच हाऊसिंग कॉलनी आदींमध्ये सीएसआरच्या माध्यमातून मुलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी हुडको सहकार्य करेल.
तसेच कमी...
अहमदनगर :
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ पैकी ४ जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या.
शनिवार २० फेब्रुवारी रोजी उर्वरित चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये...
अवकाळी पावसाची टांगती तलवार कायम
ओतूर :
उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गालगत असलेल्या उदापुर व डिंगोरे(ता.जुन्नर) गावच्या हद्दीत शुक्रवारी(दि.१९) सायंकाळच्या सुमारास अचानक वेगाने वारे वहायला सुरुवात होऊन सुमारे अर्धा तास...
शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या लाभातून शेतकरी समृद्ध..
बारामती : सुरज देवकाते
ऊस व इतर बागायती पिकांचा तालुका अशी ओळख असलेल्या बारामती तालुक्यातील साबळेवाडी येथील शेतकरी विनोद लक्ष्मण गुळुमकर यांनी रेशीम शेतीतून आर्थिक...
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवून काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत 227 जागांवर लढण्याची चाचपणी करण्यात आली. त्याचवेळी 2017 निवडणुकीच्या वेळी झालेली वॉर्ड रचना आणि आरक्षण याबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदवला. याबाबत काँग्रेसने...
नगर : कोरोना कालावधीत अहमदनगर जिल्हा नियोजन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य यंत्रणा कार्यालयाकडून खर्च करण्यात आलेल्या २८ कोटी रुपयांचे गौडबंगाल जाणून घेण्याचे उद्देशाने नाशिक विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती जि. प. भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी...
बेंगळुरू : विक्रेत्यांना आता ॲमेझोन डॉट इन बाजारपेठेमध्ये आपले नाव नोंदविण्याचे आणि आपला ऑनलाइन बिझनेस सांभाळण्याचे काम मराठीतून करता येईल अशी घोषणा ॲमेझोनने आज केली आहे. मराठी भाषेच्या आगमनामुळे महाराष्ट्रातील लाखो भारतीय उद्योजक, एमएसएमई, स्थानिक दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांना...
नवी दिल्ली: सर्व रुटच्या रेल्वे गाड्या सुरु करण्यासाठी कोणतीही तारीख ठरवण्यात आली नाही. हा निर्णय रेल्वेच्या सर्व भागधारकांशी चर्चा करुन घेण्यात येईल असे भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.एप्रिलमध्ये रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला तर यामध्ये सर्व प्रकारच्या गाड्यांचा...
मुंबई
एचसीएल टेकने जारी केलेल्या पत्रकामध्ये फेब्रुवारीच्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांना हा विशेष बोनस देण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांना विशेष बोनस दिला जाणार असून कंपनीने मागील महिन्यामध्ये जारी केलेल्या २०२०-२१ च्या ईबीआयटीच्या (व्याज आणि कर पूर्व वेतन) निधीमध्ये या...
नगर:
येथील एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीचे तीन युनिटी असून आज या तिन्ही युनिटच्या कामगारांचे व पदाधिकार्यांची गेट मिटिंग संपन्न झाली व कंपनीचा दोन वर्षांपूर्वीचा करार संपूनही नवीन करार करत नसल्याने 72 तासाची वेळ कंपनीला देण्यात आली असून त्यानंतर आंदोलनाची घोषणा...
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अर्थसंकल्प 2021 वर टीकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढला आहे“. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये काहीच सांगितलं नाहीय . आधीच देशाचं आर्थिक कंबरडं मोडलं तर देशाचा...
आज २०२१ चे अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आले आहे. या बजेटमध्ये पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधले गेले आहे. निर्मला सीतारामण यांनी मद्यावर 100 टक्के अधिभार (सेस) लावण्याची घोषणा केली आहे . ही गोष्ट मद्यप्रेमींसाठी फायद्याची मानली जात आहे. कारण, आतापर्यंत मद्यावर...
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनामुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था, खालावलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे . केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला आहे . त्यांनी आज या अर्थसंकल्पामध्ये जवळपास प्रत्येक उद्योगासाठी काहीतरी जाहीर केले आहे . पण या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणात त्यांनी, मनोरंजन क्षेत्रासाठी काहीच जाहिर केले नाही. अर्थमंत्री यांनी मनोरंजन...
मुंबई :
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात...
नवी दिल्ली: अर्थसंकल्प संसदेत सादर करताना सामान्य लोकांचे लक्ष सर्वप्रथम आयकरासंबधीच्या टॅक्स स्लॅबवर जाते. भारतात सध्या हा टॅक्स स्लॅब दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे नवीन टॅक्स स्लॅब आणि दुसरा जुना टॅक्स स्लॅब. अर्थसंकल्पात आयकरावर चर्चा करताना प्रत्येक वयोगटातील नागरिकांच्या...